जेवणा अगोदर पाणी पिणे योग्य आहे का?
खाल्लेलं अन्न तोंडात लाळ रस मिक्स होऊन जठरात गेल्यावर त्यात जठर रस म्हणजे गॅस्ट्रिक ऍसिड मिक्स होते.
जर जेवणापूर्वी नुकतेच भरपूर पाणी प्याल्यास तो लाळ रस आणि जठर रस विरळ (पातळ, तीव्रता कमी) होऊन खालेले अन्न पचण्यास उशीर होईल.
म्हणजे अपचन.
यासाठी वाटल्यास जेवणापूर्वी अगदी थोडे पाणी प्यावे.
नंतर आवश्यक तेवढा आहार घ्यावा.
आणि जेवणानंतर अगदी थोडेसे पाणी प्यायचे.
आणि जेवणानंतर दिड दोन तासाने गरजेनुसार पाणी प्यायच.
No comments:
Post a Comment